Posts

Showing posts from November, 2022

तिथि विचार

Image
  तिथि विचार                                                                          Shri. Anuj Pradeep Sharma Research Scholar  KKSU , Ramtek     anujs@kksu.org     पञ्चाङ्ग के पाँच अङ्गों में से प्रथम अङ्ग है तिथि। दैनिक जीवन में प्रयोग होने वाले शब्द दिनाङ्क के स्थान पर भी तिथि शब्द का प्रयोग किया जा सकता है। कालविधानशास्त्र के अनुसार सूर्य और चन्द्र के गति का अन्तर ही एक तिथि कहलाता है। एक मास में दो पक्ष होते है कृष्ण पक्ष एवं शुक्ल पक्ष इन दोनों ही पक्षों में पंद्रह-पंद्रह तिथियाँ होती है। प्रतिपदा , द्वितीया , तृतीया , चतुर्थी , पञ्चमी , षष्ठी , सप्तमी , अष्टमी , नवमी , दशमी , एकादशी , द्वादशी , त्रयोदशी , चतुर्दशी , अमावस्या एवं पूर्णिमा। कृष्ण पक्ष की पंद्रहवी तिथि अमावस्या कहलाती है तो वही शुक्ल पक्ष की पंद्रहवी तिथि...

राजधर्मविचार - लेखमाला - पुष्प ३रे

Image
  राजधर्मविचार : पुष्प ३रे - श्री. आशिष अनिल आठवले समन्वयक ,  क.का.सं.वि., रत्नागिरी उपकेंद्र 8600526882 aashisha @ kksu . org राजधर्माचे यथायोग्य पालन करणाऱ्या राजाने प्रजारक्षण सुयोग्यपणे करता यावे म्हणून काही नियम घालून दिलेले असत. याबाबत एक स्पष्ट आणि मार्मिक विधान मनुस्मृतीत येते – तस्माद्धर्मं यं इष्टेषु स व्यवस्येन्नराधिपः । अनिष्टं चाप्यनिष्टेषु तं धर्मं न विचालयेत् ।। यातील दुसऱ्या ओळीत सांगतात की राजाने ज्या नियमांची व्यवस्था धर्मशास्त्रानुसार केली असेल ते नियम एखाद्यास आवडत नसले तरी त्याने त्या नियमांचे उल्लंघन करू नये. येथे दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक , राजाची स्थापना ही धर्मानुसार झाली असल्याने तो धर्मस्वरूप आहे हे मानले आहे आणि दोन , धर्मस्वरूप राजाने शास्त्रमर्यादेनुसार केलेले नियम हे अंतिम असतात. आणि म्हणूनच राजाने केलेले नियम ज्यांना अनपेक्षित आहेत त्यांनीही त्या नियमांचे उल्लंघन करू नये हा अनैसर्गिक न्याय नाही. आजही अशीच स्थिती आहे. योग्य पद्धतीने एखादा अधिनियम अथवा कायदा तयार केला असेल तर तो सर्वांना समान लागू असतो. त्याबाबत असहमती आहे म्हण...

कलिवर्ज्य

Image
                                          कलिवर्ज्य   कु. कश्मिरा राजेश दळी सहाय्यक प्राध्यापिका, क.का.सं.वि., रत्नागिरी उपकेंद्र ई-मेल – kashmirad@kksu.org ध र्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये विविध संकल्पनांचा ऊहापोह केलेला आपण पहातो कलिवर्ज्य ही त्यापैकीच एक संकल्पना होय. समाजामध्ये वावरणारा मनुष्य, विशिष्ट काळानुसार परिवर्तित होत जाणारे त्याचे आचरण, जीवनात घडणाऱ्या घटना, जीवनपद्धती , बदलणाऱ्या अवस्था दर्शविण्यासाठी आणि काळाचा बोध करवून देण्यासाठी पुराण कथांमध्ये कृत, त्रेता, द्वापर व कली अशी चार युगे मानली जातात . एका युगानंतर पुन्हा नव्याने त्यापुढील युगाचा आरंभ होतो अशी चक्राकार कालगती अनादीकाळापासून चालत आलेली असून अनंतकाळापर्यंत चालत राहील.            युगाच्या कालमर्यादेनुसार मनुष्याचे आयुर्मान, धर्म, तेज, सामर्थ्य, सद्गुण आदिंचा निरनिराळ्या बाबतीत पूर्वीच्या युगापेक्षा नंतरच्या युगामध्ये क्रमशः ह्रास झाल्य...

कर्मफलप्रदाता

Image
कर्मफलप्रदाता ईश्वर उत कर्म? श्री. अविनाश कडू चव्हाण सहाय्यक प्राध्यापक, क. का. सं. वि., रत्नागिरी उपकेन्द्र 8390854926 avinashc@kksu.org           आस्तिकदर्शनेषु पूर्वमीमांसा तथा उत्तरमीमांसा (वेदान्तः) इति शास्त्रद्वयमपि कर्मविषये महत्त्वपूर्णं स्थानं भजते।  पूर्वमीमांसायां सुविचारितः ‘कर्म’ इति विषयो मनुष्यजीवने नितान्तावश्यकः। कोऽपि प्राणी क्षणमपि कर्म विना स्थातुं नार्हति “न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्। कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः॥” (श्रीमद्भगवद्गीता ३.५) इति स्मृतिप्रसिद्धं वचनम्, भगवानपि कर्मत्यक्तुकाममर्जुनं तदेव बोधयति – ‘प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति’ (श्रीमद्भगवद्गीता १८.५९) इति। पूर्वमीमांसायां कर्मैव सर्वसाधकम्। कर्मणैव जगतः सृष्टिः स्थितिः प्रलयश्च, कर्मणैव जीवस्य कर्मफलरूपेण देहान्तरप्राप्तिः, सुखदुःखादिभोगप्राप्तिश्च भवतीति वेदार्थं प्रामाण्यत्वेनाङ्गीकृत्य, ईश्वरं नाङ्गीकुर्वन्ति पूर्वमींमासकाः। निरीश्वरवादिनाम् एतेषाम् मतेऽस्ति कश्चन विशिष्टः पदार्थः, यः ‘अपूर्वम्’ (कर्मजन्यमदृष्टम्) इति नाम्ना ज्ञायते। कर्म अप...